शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

म्हशींचा टेम्पाे अडवत खंडणी मागितली; आठ जणांविरुद्ध गुन्हा

By राजकुमार जोंधळे | Updated: June 22, 2024 22:05 IST

तिघांना अटक : लातूर शहरातील घटना

राजकुमार जाेंधळे / लातूर : पशुधनांच्या बाजारासमाेवर म्हशींचा टेम्पाे अडवून पाच हजारांची खंडणी मागितल्याची घटना कव्हा नाका परिसरात शनिवारी घडली. याबाबत गांधी चाैक पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यातील तिघांना पाेलिसांनी अटक केली आहे.

पाेलिसांनी सांगितले, लातुरातील कव्हा नाका परिसरात असलेल्या पशुधनांच्या बाजारात एका छाेटा हत्ती टेम्पाेतून म्हशींची विक्री करण्यासाठी आणण्यात येत हाेते. दरम्यान, शनिवारी बाजाराच्या प्रवेशदारावर सात ते आठ जणांनी शिवीगाळ करुन टेम्पाे अडविला. जनावराचे व्यापारी अंकूश हरी बनसाेडे (वय ४५, रा. भाेयरा ता. लातूर) यांना पाच हजार रुपयांची खंडणी दे नाहीत तर तुला बाजारात जनावरे विक्री करुन देणार नाही, असे म्हणून धमकावले. शिवाय, जबरदस्तीने दाेन हजार रुपये काढून घेतले. तर इतर एका व्यापाऱ्यालाही धमकावत खंडणीची मागणी केल्याचाही प्रकार घडला आहे. 

याप्रकरणी गांधी चाैक पाेलिस ठाण्यात व्यापारी अंकूश बनसाेडे यांच्या तक्रारीवरुन शनिवारी युवराज बावरी, बलदेव बावरी, शिवा बावरी, पवन खिच्ची (रा. वीर हनुमंतवाडी, लातूर), चंद्रकांत साळुंके (रा. कातपूर रोड, लातूर), अनिल जाधव (रा. मोतीनगर, लातूर) आणि सागर कतारी (रा. सोलापूर) यांच्यासह इतर एका अनाेळखीविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना अटक केली आहे, असे तपासाधिकारी पाेलिस उपनिरीक्षक डी.एन. काळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी