शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रणरणत्या उन्हात पाणी आणण्यासाठी घराबाहेर पडलेल्या वृद्धाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:34 IST

नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असल्याचा नातेवाईकांचा आरोप

निलंगा (जि. लातूर) : शहरातील पोलीस स्टेशन परिसरातील एक ज्येष्ठ नागरिक पाणी भरण्यासाठी गेले असता चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि.१३) दुपारी घडली. याबाबत नातेवाईकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी महेबुबपाशा अब्दुल करीम सौदागर (६०) हे १३ मे रोजी परिसरातील बोअर बंद असल्याने दुसऱ्या प्रभागातून पाणी आणण्यासाठी गेले होते. त्यांना अचानक चक्कर आल्याने ते जागेवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली असून, यातच आमच्या कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्याची तक्रार नातेवाईकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व नगरपालिकेकडे केली आहे. 

दरम्यान, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले, पोलीस स्टेशन परिसरात पाण्याअभावी बोअर बंद पडला आहे. मात्र या भागात दिवसातून दोनवेळा टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय चार दिवसाला एकदा नळाद्वारे पाणी दिले जात आहे.

टॅग्स :WaterपाणीDeathमृत्यूSun strokeउष्माघातlaturलातूर