शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 23:44 IST

सर्व यात्रेकरुंना आंध प्रदेशला पाठवणार; पालकमंत्र्यांची माहिती

लातूर : जिल्ह्यातील आठही कोरोनाबाधितांच्या दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, यात्रेकरुंचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आंध्र प्रदेशात घरी पाठविणार, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात आलेल्या १२ यात्रेकरुंपैकी ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामध्ये आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वीच पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येईल असे सांगितले होते. हे सर्व १२ यात्रेकरु हरयाणा येथून विविध राज्यांच्या सीमा ओलांडत निलंगा मार्गे आंध्रप्रदेशात जात होते. कर्नुल जिल्ह्यातील नंदियाला हे त्यांचे गाव आहे. दरम्यान, सर्व बाधितांचा क्वारंटाईन कालावधीही पूर्ण झाला आहे. आता  सर्वांचीच रवानगी आंध्र प्रदेशात होईल. एकंदर लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती, आता परप्रांतियही कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त म्हणता येईल. आजपर्यत २१३ अहवाल प्राप्त असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या