शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

coronavirus : लातूर जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2020 07:17 IST

आतापर्यंत ५० पैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले असून ही बातमी दिलासादायक आहे. दरम्यान सर्व अहवाल निगेटिव्ह असले तरी लोकांनी घराबाहेर पडू नये

लातूर : जिल्ह्यातील उर्वरित सात अहवालही निगेटिव्ह आले असून अद्यापि जिल्ह्यात एकही कोरोना बाधित नाही. आतापर्यंत ५० पैकी ५० अहवाल निगेटिव्ह आले असून ही बातमी दिलासादायक आहे. दरम्यान सर्व अहवाल निगेटिव्ह असले तरी लोकांनी घराबाहेर पडू नये, पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत. काळीज घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे. किराणा तसेच अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही दुकाने २४ तास सुरू ठेवण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे गर्दी करू नये, असेही जी. श्रीकांत म्हणाले.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ राजेंद्र माने म्हणाले, संचारबंदीत अकारण कोणी फिरल्यास कारवाई होईल. लोकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज, जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय ढगे, अधिष्ठाता डॉ गिरीश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ परगे यांनी सर्व यंत्रणा रुग्ण सेवेत आहेत, डॉक्टर तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, तुम्ही घराबाहेर पडू नका असे आवाहनही जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी केले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याlaturलातूर