शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

बैलांना पाणी पाजताना पाय घसरला, तरुण शेतकऱ्याचा ६० फुट खोल विहिरीत बुडून मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: March 21, 2023 18:48 IST

नळेगाव शिवारातील घटना; चाकूर ठाण्यात घटनेची नाेंद

नळेगाव (जि. लातूर) : पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने एका तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चाकूर तालुक्यातील नळेगाव शिवारात घडली. सत्यपाल दिगंबर बाेरुळे (वय ४२) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेची चाकूर पाेलिस ठाण्यात मंगळवारी नाेंद करण्यात आली आहे.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील शेतकरी सत्यपाल दिगंबर बाेरुळे हे साेमवारी सकाळी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास बैलांना पाणी पाजण्यासाठी विहिरीतून पाणी काढत हाेते. दरम्यान, त्यांचा पाय घसरून ते विहिरीत पडले. त्यांना पाेहायला येत नसल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विहिरीची खाेली अधिक असल्याने, ६० फुटांपेक्षा अधिक पाणी हाेते. दरम्यान, विहिरीतील पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता शेतकऱ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मंगळवारी सकाळी नळेगाव येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. पार्थिवावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयत शेतकरी उच्चशिक्षित...

मयत शेतकरी सत्यपाल बाेरुळे हे उच्चशिक्षित हाेते. त्यांचे डी. फार्मसीचे शिक्षण झाले हाेते. ते एका नामांकित कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून नाेकरी करत हाेते. मात्र, गत पाच वर्षांपूर्वी त्यांनी या नाेकरीला रामराम ठाेकत गावाकडे घरची शेती करत हाेते. साेमवारी पाणी काढताना त्यांचा पाय घसरल्याने ते विहिरीत पडले आणि बुडून मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूरFarmerशेतकरी