शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ट्रॅक्टरने ऑटाेला उडवले; एक युवक ठार, दोघे गंभीर

By राजकुमार जोंधळे | Updated: June 6, 2023 21:04 IST

उदगीरातील घटना : भाजीपाला विक्रीसाठी जाताना घडला अपघात...

उदगीर(जि. लातूर) : ट्रॅक्टरने ऑटाेला जाेराने उडवल्याची घटना उदगीरातील नगरपालिकेसमाेरील प्रमुख मार्गावर घडली. यात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका सतरा वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मंगळवारी पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. तर दाेघांवर उपचार सुरू आहेत. याबाबत उदगीर शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, उदगीर येथील नगरपालिकेसमोरील प्रमुख रस्त्यावर मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात ट्रॅक्टर चालकाने ऑटोला (एम.एच.२४ ई ५९५६) जोराची धडक दिली. या अपघातात ऑटोचालक नसरुद्दीन जावेद फकीर, ऑटाेतील प्रवासी शोएब पटेल आणि वीरभद्र संतोष पाटील (सर्व रा. रावणगांव, ता. उदगीर) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. जखमी वीरभद्र पाटील (वय १७) या युवकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव झाला. त्याच्या दोन्ही पायांवरून टॅक्टर गेला असून, त्याला पुढील उपचारांसाठी लातूरला हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पाेलिसांनी दिली. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गावाकडून ऑटाेत पहाटे आणला हाेता भाजीपाला...रावणगाव येथून शेतातील भाजीपाला उदगीर शहरात विक्रीसाठी ऑटाेमधून दाेघांनी आणला हाेता. दरम्यान, उदगीर शहरातील नगरपालिकेसमाेरील प्रमुख रस्त्यावरच ट्रॅक्टरने ऑटाेला जाेराने उडविले. या अपघातात ऑटाेचालकासह अन्य दाेघे गंभीर जखमी झाले. यातील वीरभद्र पाटील या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर रावणगाव येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघातlaturलातूरudgir-acउदगीर