शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 22:50 IST

मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के तर जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा 

हणमंत गायकवाडलातूर - यंदाच्या पावसाळ्यात 455.3 मि़मी़ पाऊस झाला असला तरी प्रकल्पांतील पाणीसाठा तळालाच आहे़ दोन मोठ्या, आठ मध्यम आणि 132 लघु प्रकल्पांत केवळ 16 टक्के उपयुक्त पाणीसाठी आहे़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात तर केवळ 3.4 टक्केच पाणी आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पाऊसमान 725 मिमी आहे. आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असला तरी महसूल मंडळनिहाय सारखा पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांत पाण्याचा संचय झालेला नाही़ मांजरा प्रकल्प क्षेत्रात तर केवळ 277 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीच नाही़ 3.504 दलघमीचा मृतसाठा आहे. रेणा प्रकल्पात 2.638 दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे 1.060 दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही 0.050 दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बऱ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प 41.78 टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही 60.44 टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात 95.18 टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात 45.5 टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण 140 आणि 2 मोठ्या प्रकल्पांत 16.79 टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच 24 लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे. 

असे आहे पर्जन्यमानलातूर जिल्ह्यात आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असून, लातूर तालुक्यात 4.2.1, औसा 361.2 अहमदपूर 516.9 निलंगा 473.7, उदगीर 435.8, चाकूर 552.2, रेणापूर 480.9, देवणी 432.9, शिरूर अनंतपाळ 514.1 आणि जळकोट तालुक्यात 477.7 मि़मी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस कमी असला तरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प भरले होते. शिवाय मांजरा प्रकल्पातही 80 टक्क्यांपुढे पाणीसाठा होता़ यंदा मात्र 3.4 टक्के पाणी आहे़ 

10 दिवसाआड शहराला पाणीपुरवठा.पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा 8 ऐवजी 10 दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर