राज्यातील १३८ तालुका मुख्यालयी ग्रामपंचायतीऐवजी नगरपंचायती होणार आहेत. यापैकी ७८ नगरपंचायतींसाठी शासनाने अधिसूचना जारी केली. यात जिल्ह्यातील तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर ...
रोहिणी, मृग व आर्द्रा नक्षत्र कोरडे गेल्याने खरीप २०१४ च्या पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. तूर्तास आठवडाभर तरी पावसाची शक्यता नाही. सन १९५० पासूनचा आढावा घेतला असता मान्सून लांबण्याची ही सातवी ...
कर्तव्यात हयगय करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलीस उपायुक्त बी. के. गावराणे यांनी सोमवारी हे आदेश जारी केल्याने पोलीस वर्तुळात ...
जिजामाता गार्डन येथे बोअरवेल्स बसविण्याची मागणी मंजुरी होऊनही ती पूर्ण न झाल्यामुळे नगरसेवक श्रीकांत पुरी यांनी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी नगरपरिषद सर्वसाधारण सभेत केली ...
खोपोली पोलिस ठाण्यात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली. दोनवत येथील सुरेश जाधव या व्यक्तीला चक्कर येवून मृत्यू झाला असून ही घटना संवेदनशील मानली जात आहे ...
गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी चांगलाच सुखावला आहे. अख्खा जून महिना कोरडा गेल्याने शेतकरी अडचणीत आला असताना दुबार पेरणी करण्याचे संकट उभे ठाकले होते ...
मंगळवारच्या आषाढ शुद्ध चतुर्थीच्या दिवशी पावसाने रायगड जिल्ह्यात हजेरी लावली. असे असली तरी तब्बल एक महिना पावसाला विलंब झाल्यामुळे भात पेरण्यांतील रोपे सर्वत्र करपून गेली आहेत ...