प्रस्तावित मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील ओवळा गावातील शेतकऱ्यांना नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या धर्तीवर २२.५ टक्के विकसित जमिनीचे पुनर्वसन पॅकेज हवे आहे ...
गुरुवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास कसारा घाटात आॅइल घेऊन जाणाऱ्या कंटेनरने अचानक पेट घेतल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहतूक चार तास विस्कळीत झाली. ...
कोणतीही पर्यायी व्यवस्था व हमीभाव न देता बाजार समितीच्या कायद्यातून मुक्तता करत कांदा-बटाट्याचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने महागाईवर नियंत्रण येईल का, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे ...
पर्ये येथील खाण-खंडणी प्रकरणात विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे आणि त्यांचे पुत्र आमदार विश्वजीत राणे यांच्यावर विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) गुन्हा दाखल झाला आहे ...
वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये वीजरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला ...