महापालिकेचा कारभार ‘आमदनी अठन्नी खर्चा रूपया’ या म्हणीनुसार चालत असल्याने मागील तीन महिन्यांचे कर्मचार्यांना वेतन मिळाले नाही. उत्पन्न घसरल्याने कर्मचार्यांच्या वेतनाची बोंबाबोंब सुरू झाली आहे. ...
विठ्ठल कटके, रेणापूर मागील दोन महिन्यांपासून तालुक्यात ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. गेल्या आठवड्यापासून तापमानात कमालीची वाढ होत असून, नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. ...
अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची घोषणा दि. २0 मे रोजी आयोगाने केली व त्या दिवसांपासून विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याचे विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांनी स्पष्ट केले. ...
नाशिक : शहरात दोन दिवस झालेल्या पावसामुळे वीजपुरवठ्यात बिघाड होऊन निम्मे शहर अंधाराच्या खाईत लोटले गेले. महावितरणकडून पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण न झाल्यानेच या समस्येला सामोरे जावे लागल्याचे गुरुवारी महापौर यतिन वाघ आणि आमदार वसंत गिते यांनी बोलाव ...
नाशिक : आपत्तीपासून कोणताही देश चुकलेला नाही. ती केव्हाही व कधीही येऊ शकते. त्यामुळे आज तयारी केली आणि दुसर्या दिवशी बेसावध राहिलो तर उपयोग नाही, असे सांगत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनतज्ज्ञ मेजर जनरल दत्ता यांनी संभाव्य आपत्ती व त्यापासून होणार्या ...