शिर्डी: साई संस्थान साईबाबांच्या मूर्ती व फोटो फे्रम विकण्याचाही विचार करीत आहे़ येत्या दोन दिवसांत व्यवस्थापनाच्या होणार्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़ ...
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राबवितांना प्रत्येक पैलूवर नजर ठेवणे आवश्यक आहे. तंटे सोडविण्याबरोबर इतर बाबीकडे लक्ष दिल्याशिवाय गाव तंटामुक्त होणार नाही. आपले गाव तंटामुक्त करण्यासाठी ...
काही कर्मचार्यांनी नोकरी करताना स्वत:च्या कामात बेईमानी करुन अवैध व्यवसाय करण्याचा प्रकार सडक/अर्जुनी तालुक्यात पहावयास मिळत आहे. वनविभाग सडक/अर्जुनी येथील एक ...
सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे ...
शेतकर्यांच्या जमिनी खरेदी करुन गोदामे उभारताना गावांच्या नैसर्गिक पाणी निचर्याच्या नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करणार्या कंपन्यांच्या प्रशासनासमोर महसूल यंत्रणा कुचकामी ठरली ...
तेंदूपत्ता संकलन करून जंगल परिसरातच तेंदूफळी उभारण्यात आल्याने वनक्षेत्रात मनुष्याची रहदारी वाढली आहे. यामुळे वन्यप्राण्यांना पाणवठय़ांवर पोहोचण्यासाठी अडचणीचे ठरून त्यांचा ...
शासन नेहमीच आपल्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना (मॅग्मो) ने असहकार आंदोलन सुरू केले आहे. ...