औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. या आजारात रुग्णाच्या शरीरातील पांढर्या पेशींची संख्या अचानक कमी होते. ...
पाथरी : जायकवाडी धरणातील डाव्या कालव्यात आठ दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले असले तरी या भागातील शेतकर्यांना मात्र हे पाणी मिळणार की नाही? याबाबत अद्यापही संभ्रम आहे. ...