महायुती आणि आघाडी विस्कटल्यानंतर राजकीय समीकरणे बदलली. उद्रेकाची भाषा बोलली जाऊ लागली. दिग्गजांच्या पक्षांतराच्या रूपाने या उद्रेकाला जिल्ह्यात तोंड फुटले. ...
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला, देशात सत्तांतर झाले. लोकसभेनंतर अवघ्या चार महिन्यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीतही मोदींच्या लाटेचा परिणाम संभवणार असा अंदाज ...
विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश संपादन केल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. जिल्ह्यात चार जागांवर कमळ फुलले. त्यामुळे अमरावती मतदारसंघातून ...
जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांपैकी मोर्शी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे यांचा विजय हा सर्वाधिक मताधिक्याचा ठरला. सर्वात कमी मतांच्या आघाडीने धामणगाव ...
गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात चार जागांवर विजय प्राप्त करणाऱ्या काँग्रेसला यंदा विरोधी लाटेमुळे नुकसान सहन करावे लागले. केवळ दोनच जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. ...
नरेंद्र मोदींची लाट, काँग्रेसविरोधी अँटिइंकबन्सी ‘कॅश’ करण्यात भाजपला यश मिळाले आहे. गत विधानसभा निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या भाजपने अमरावती, दर्यापूर, मेळघाट व मोर्शी या चार जागा काबीज ...