नागरिकांना मालमत्तेवर कर लावून घेता यावा, महापालिकेच्या उत्पन्नातही भर पडावी या उद्देशाने स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सुरू केलेल्या शिबिराला कर विभागातील अधिकारी ...
मालवाहतूकचालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजील आत्मविश्वास निर्माण होतो. यातच प्रवास मोठा असल्याने ...
गरजेपेक्षा सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा, पीक कर्ज वाटपाबाबत असलेली अनिश्चितता, विविध पीक विमा योजनांचा होत नसलेला फायदा, फक्त कागदी घोडे नाचविण्यात व्यस्त असलेली सरकारी यंत्रणा ...
औरंगाबाद : जायकवाडी आणि फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर २२ मे रोजी दुपारनंतर सुरू झालेल्या विजेच्या लपंडावामुळे शहराला २३ मे रोजी निर्जळीला सामोरे जावे लागणार आहे. ...
नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे स्वतंत्र विदर्भ राज्याची आशा पुन्हा एकदा बळावली आहे. भाजपाच्या सर्वच नेत्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे, तेव्हा हा प्रश्न प्राधान्याने घेण्यात यावा ...