पांढरकवडा मार्गावर यवतमाळ शहरानजीक गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सोयाबीन भरलेल्या एका ट्रकने अचानक पेट घेतला. आगीच्या ज्वाळांनी ट्रकला पूर्ण कवेत घेतले. ...
काँग्रेसमधील प्रवाह थांबला आहे, नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क कमी झाला आहे, पक्षात नव्याने येणार्यांची संख्याही घटली आहे. हीच कारणे लोकसभा निवडणुकीतील पराभवासाठी कारणीभूत ठरली, ...
हिंगोली : बाजारात हरभर्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे उत्पादकांना नाफेडच्या रूपातून पर्याय मिळाला होता; परंतु न भिजलेल्या दर्जेदार मालाच्या अटीमुळे नाफेडकडून उत्पादकांची साफ निराशा झाली. ...
कळमनुरी : शहरासाठी सुजल निर्मल अभियानांतर्गत नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली असून ही योजना २० कोटी १५ लाख ४५ हजारांची असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर यांनी दिली. ...
पांदण रस्त्यावर अतिक्रमण करुन रस्ता अडविल्याने शेतकर्यांना वहीवाटीस अडथळा येत आहे. याबाबत शेतकर्याने तहसील कार्यालयात तक्रार दाखल केली होती. या घ़टनेला दहा वर्षांचा ...
सेनगाव : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यातील सेनगाव-कनेरगाव नाका राज्य रस्त्यावरील सवना गावाजवळ पाच वर्षापासून दोन पुलाची कामे अर्धवट अवस्थेत पडली आहेत. ...
पर्यावरण विभागाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करीत अनेक ठिकाणी रेती घाटधारक रेतीचा अति उपसा करीत आहेत़ यासाठी सर्रास जेसीबीसह अन्य यंत्रांचा वापर करीत असल्याचे चित्र आहे़ ...
स्मार्टफोन आणि टूजी, थ्रीजी सेवांमुळे शहरासह जिल्हाभरातील २५४ सायबर कॅफे सध्या कुलूपबंद अवस्थेत दिसून येत आहेत़ स्मार्टफोनच्या अतिक्रमणामुळे सायबर कॅफे हा व्यवसायच धोक्यात ...
शासनाच्या योजनेनुसार ज्यांच्या शेतात ओलिताची सोय आहे त्या शेतकर्यांनी स्प्रिंकलर घेतले. मात्र या योजनेचा लाभ उचलणार्या शेतकर्यांना अनुदानाकरीता कृषी विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. ...