यवतमाळ : आदिवासी अस्मितेची पहिली लढाई इंग्रजाविरोधात बाबा तिलकमानी यांच्या नेतृत्चात लढल्या गेली. बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. ...
पोखर्णी : श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याची मोठ्या उत्साहात सांगता झाली. काल्याचे कीर्तन व कुस्त्यांचे जंगी सामने चांगलेच रंगले. ...
दारव्हा तालुक्यातील गोखी प्रकल्प येथील नागरिकांसाठी आशेचे किरण ठरेल, असे वाटत होते. मात्र या प्रकल्पाने येथील नागरिकांच्या घोर निराशा झाल्या. सन १९७२ मध्ये पाया भरणी ...
जिल्हा परिषदेचे मुख्यालय प्रतिनियुक्तीच्या कर्मचार्यांनी हायज्ॉक केले आहे. बदली झाल्यानंतरही त्याच आस्थापनेवर प्रतिनियुक्ती मिळविण्याचा फंडा अनेक वर्षांपासून वापरल्या जात आहे. ...
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला शुक्रवारी होत असून गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेली प्रतीक्षा संपणार आहे. कोण विजयी होणार याची ...