हरियाणाचा नवा मुख्यमंत्री कोण राहील, याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: घेणार आहेत ...
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला कायम पाण्यात पाहिले. त्यांना अडचणीत आणण्याची संधी त्यांनी सोडली नाही. ...
२००९च्या निवडणुकीत ८२ जागा मिळवून पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसला आज दारुण पराभवाचा सामना करावा लागल्याने पक्ष हादरला आहे. ...
मुंबईच्या राजकारणात कायमच शिवसेनेच्या सावलीत वावरणारा, युतीतील धाकलेपणामुळे दबलेल्या-पिचलेल्या भाजपाने शिवसेनेचा मुंबईवरील एकछत्री अंमल संपुष्टात आणला आहे. ...
काँग्रेसला मागे सारत भाजपाने मराठवाड्यात मारलेल्या मुसंडीचा जोर एवढा जबरदस्त आहे की, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात काँग्रेसला जबर पराभवाला सामोरे जावे लागले ...
कोकणातील राजकारण नव्या वळणावर आलेले होते. ते रविवारच्या निकालाने स्पष्ट झाले. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या राजकारणाला दुसरा दणका बसला ...
२००९च्या निवडणुकीत या पक्षाला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्यात तब्बल २५ जागांची भर पडून ४४ जागांसह हा पक्ष क्रमांक १वर आला आहे. ...
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या लाटेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. ...
मोदी लाटेपेक्षा एकनाथ खडसे यांच्या रूपाने प्रथमच खान्देशचा मुख्यमंत्री व्हावा, या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिला. प्रथमच दोन आकडी संख्या भाजपाने गाठली. ...
कोल्हापूर, सांगली, सातारा हा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीने त्याला तडे दिले आणि आपला गड निर्माण केला ...