विधानसभा निवडणूक आटोपताच ग्रामिण भागात भारनियमनाने पुन्हा डोके वर काढले आहे. परिणामी शेतकऱ्यांवर रात्रीचा दिवस करून पिकांचे ओलीत करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कुणीही ...
दिवाळी ही भारतीय सणांची सम्राज्ञी, भारतीयांच्या सर्वात महत्वपूर्ण दिवाळी सणात मातीच्या पणत्याला सर्वाधिक मान आहे. आधुनिक युगात विविध प्रतीच्या पणत्या बाजारात येत असल्या तरी आजही ...
तालुक्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. कृषि सेवा केंद्रात युरीया नसल्याने शेतकऱ्यांना आल्यापावली परतावे लागत आहे. पिकांना अत्यावश्यक असलेला ...
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक ...
देशभरात २ आॅक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाला राज्यात व्यापक स्वरूपात गती देण्यासाठी राज्यपाल विद्यासागर राव यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांशी ...
पोलिसांनी बंगालमधून शेख तजमुन शेख कलीमउद्दीन या आरोपीला बनावट नोटा प्रकरणात अटक केली आहे. शहरात बनावट नोटा पसविणारी टोळी सक्रिय झाली असून आतापर्यंत पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली आहे. ...
तालुक्यातील काटकुंभ येथे दूषित पाणी पुरवठ्यामुळे तीन दिवसांपासून ६० पेक्षा अधिक नागरिकांना अतिसारची लागण झाली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जवळपास २५ रूग्णांवर उपचार सुरू आहे. ...
ज्यांच्या आयुष्यात या जन्मदात्यांनी प्रकाश आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे जीवन तेजोमय केले़, अशा कुटुंंबातील कुलदीपक या जन्मदात्यांना विसरले आहेत़ आयुष्याच्या संध्याकाळी भेटीच्या रूपाने त्यांना ...