राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे ...
चिपळूण : शिक्षण हा माणसाच्या प्रगतीचा अविभाज्य भाग झाला आहे. शिक्षण विज्ञान, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जपान, अमेरिका व चीनने चांगली गुंतवणूक केली आहे. ...
नगर, नाशिक जिल्हयात पाण्याची टंचाई व जनावरांना पिण्याचे पाणी, चार्यांची कमतरता असल्याने नगर जिल्हयातील मेंढपाळ आपली मेंढरं घेवून त्याचे पोषण करण्यासाठी कासा भागातील जंगल परिसरात आले आहेत ...
सिडको : गॅस सिलिंडर वितरित करणार्या चालकाला अडवून मारहाण करीत त्याच्या जवळील सुमारे १३ हजार रुपयांची लूट करण्यात आल्याची घटना खुटवडनगर भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
सिंधुदुर्गनगरी : पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही. व्यक्तीपेक्षा पक्षसंघटना महत्त्वाची आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली काम करा. ...