अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांचा निवार्याचा प्रश्न सुटावा, यासाठी राज्य शासनाने लाभार्थ्यांसाठी रमाई घरकुल योजना सुरु केली. ...
पणजी : राज्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून वाहनधारकांविरुद्ध वाहतूक खात्याने सुरू केलेल्या मोहिमेत वाहतूक अधिकार्यांनी गेल्या चार दिवसात एकूण ६९१ वाहनांची तपासणी केली. ...
राज्य शासनाने लोकसभा निवडणूकीपूर्वी २५ हजार लोकसंख्या असलेले गाव व तालुका मुख्यालय असलेल्या गावामध्ये नगर पंचायत स्थापण करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला होता. ...
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर सोळाव्या लोकसभेचा गुलाल उधळण्यासाठी आता काही तासांचाच अवधी राहिला आहे. शुक्रवारी दुपारी बारापर्यंत गुलाल कुणाला लागणार, ...