सोयाबीन आणि कापूस पिकाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. खर्च अडीच हजार असताना उत्पन्न मात्र दोन हजार रुपयांचे होत असल्याने ...
केवळ निवडणूक काळात मतदार आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात येणाऱ्या नेत्यांमुळे दिग्रस मतदारसंघातील जनतेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी प्रचंड असंतोष होता. याचीच प्रचिती विधानसभा निवडणुकीत आली. ...
नाईक घराण्याचा बालेकिल्ला असलेल्या पुसद मतदारसंघावर नाईकांचे एकछत्री राज्य असले तरी शहरातील मतदारांनी मात्र नाईकांना भरघोस मते दिली नाही. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या ...
माळपठार भागातील इरापूर धरणाच्या तिरावरील शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च करुन शेतामध्ये पाईपलाईन टाकली. मोटारपंप लावून ओलीत करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र भारनियमनाने केवळ चार ...
ऐन दिवाळी सणाच्या काळात बाजारात तुडुंब गर्दी असताना सोमवारी दुपारी नागपूर आणि वर्धा येथील आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने येथील सराफा बाजारातील दोन दुकानांमध्ये अचानक ...
आतापर्यंत मतदारांसाठी तर सोडाच पक्ष कार्य आणि कार्यकर्त्यांसाठीही उपलब्ध न होणाऱ्या जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांकडे आता वेळच वेळ शिल्लक आहे. जणू निवडणुकीतील पराभवाने त्यांची व्यस्ततेतून ...
वसूबारसपासून दिवाळीला सुरुवात होत असली तरी सर्वार्थाने धनत्रयोदशीपासून आपण दिवाळी सुरू झाल्याचे मानतो. सोयाबीन विकून कशीबशी दिवाळी साजरी करावी अशी अपेक्षा व्यक्त करीत ...