नाशिक : समीर हांडे खून प्रकरणातील संशयित किशोर बरू यास आज न्यायालयासमोर उभे केले असता त्यास येत्या २७ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला बरू हा काल पोलिसांना शरण आला होता. ...
स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वळल्याने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. शाळेतील तुकडी बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शाळा निर्णय कमेटीने ...
वेकोलिच्या कोळसा खाणींमुळे राजुरा तालुक्यातील खाण परिसरातील पाण्याची पातळी खालावल्याने शेतातील मोटारपंप कोरडे पडत आहे. उन्हाळी शेतपिकांवर त्याच्या विपरीत परिणाम होत आहे. ...
शेतीमध्ये रोपांची पेरणी ते कापणीची संपूर्ण कामे तसेच ज्या शेतकर्यांनी स्वखर्चाने सिंचन विहिरीचे बांधकाम केले. परंतु अपुर्या पैशामुळे कामे पूर्ण झाले नाही. अशा सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी ...
ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. काही दिवसापूर्वी रस्ते दुरुस्त करण्यात आले असतानाही या रस्त्यांचे तीनतेरा वाजले आहे. त्यामुळे दोषींवर कडक कारवाई करावी, ...
तहानलेल्यांना पाणी पाजल्यास पुण्य मिळते, असे म्हटले जाते. मात्र आज तसे राहिले नाही. पाणी विकल्या जात आहे. त्यामुळेच की काय, उन्हाळ्यात रस्त्यावर लागणारी पाणपोई शोधूनही सापडणे कठीण झाले. ...
ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावीत, या दृष्टिकोनातून शासनाने तालुकास्तरावर ग्रामीण रुग्णालय तर, तालुक्यातील लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात आरोग्य उपकेंद्राची ...