उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड येथील विसर्गात पुन्हा वाढ झाली असून ४२ हजार ६३७ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. सध्या उजनी धरणाची पाणीपातळी सायंकाळी सहा वाजता ६२ टक्के झाली आहे. ...
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने १ ते २५ ऑगस्टच्या दरम्यान पशुसंवर्धन पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्या विविध पशुवैद्यकीय सेवा तसेच राबविण्यात येणार्या योजनांची माहिती पशुपालकांना देण् ...
Quitting tea benefits: तुम्ही एक महिना चहाचं सेवन केलंच नाही तर आरोग्याला अनेक फायदे मिळू शकतात. चला जाणून घेऊ एक महिना चहा पिणं बंद केल्यावर काय फायदे होतात. ...
Bigg Boss Marathi Season 5 Contestants : निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात प्रेम फुलत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर घरातील सदस्यही निक्कीला वहिनी म्हणून हाक मारत आहेत. ...
Sanjay Raut PC: संसद, राम मंदिर बांधण्यामागे मोठी मोठी नावे, टाटा, एलअँडटी पण ठेकेदार कोण होते? कोणत्या राज्यांचे प्रभावी होते, हिशोब झाला पाहिजे... संजय राऊतांचा आरोप. ...