बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. ...
स्थानिक अभ्यंकर प्रभागातील रेल्वे स्टेशन मार्गाच्या कडेला असलेल्या नालीचे बांधकाम काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने सुरु केले. मात्र हे काम गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. या अर्धवट कामामुळे ...
बल्लारपूर हा मतदारसंघ जुना नव्हे तर, २००९ च्या केंद्रीय पुनर्रचनेत निर्माण झालेला आहे. पूर्वी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातच असलेल्या बल्लारपूरचे विभाजन करून हा नवा मतदार संघ अस्तित्वात आला. ...
येथील नितीन रमेश खाडीलकर या युवकावर गावातील काही गुंड प्रकृतीच्या तरुणांनी त्याच्याच उपहारगृहात पैसे देण्याचा वाद उपस्थित करुन जबर मारहाण केली. सदर प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आली. ...
शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळामुळे अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. वीज खांब, शेकडो झाडे पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
गेल्या सात महिन्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात २४ खून झालेत. यातील सर्वाधिक हत्या कौटुंबिक कारणातून झाल्या आहेत. जानेवारी ते जून या सात महिन्यांतील पोलीस दप्तरातील आकडेवारीवर नजर फिरविली असता, ...
विविध प्रकारच्या गौण खनिजांची चोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. १२ दिवसात ८० हजारांचा दंड वसुल करण्यात आला. ...
अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे, विकासाप्रती उदासीन असलेल्या नोकरशाहीमुळे साकोली तालुक्याचा विकास रखडला असून अनेक योजनांची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा मिळत ...
महाराष्ट्र शासनाने भंडारा जिल्ह्यात जात पडताळणीचे स्वतंत्र कायमस्वरूपी कार्यालय स्थापन करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महामंत्री चरण वाघमारे यांनी केली आहे. ...
१ जुलैपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गीतांजली व समता एक्स्प्रेस थांबणार नाही. लोकसभेच्या निकालानंतर रेल्वे प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. ...