तहसीलचा कारभार सांभाळणारे तहसीलदार प्रकाश महाजन गत एक महिन्यापासून रजेवर आहेत़ त्यांचा कार्र्यभार येथील तीन नायब तहसीलदारांपैकी एकाला देण्याचे सोडून आर्वीच्या तहसीलदारांना ...
विजय बगाटे , पूर्णा रेल्वेस्थानक व धावत्या रेल्वे प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्यामुळे प्रवाशांना शारीरिक व मानसिक त्रास सोसावा लागत आहे. ...
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळावा याकरिता शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. यात चण्याला योग्य दर मिळावा म्हणून शेतकऱ्यांचा चणा नाफेडद्वारे खरेदी करण्यात आला. ...
जिल्हा सहकारी बँकेला शासनाकडून पॅकेज देण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या, यामुळे बँकेत अडलेल्या ठेवीदारांच्या ठेवी बँकेने परत कराव्यात, या मागणीकरिता गुरुवारी किसान अधिकार अभियानच्यावतीने ...
विलास चव्हाण , परभणी समाजकल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या विशेष फंडातून मागासवर्गीयांना शंभर टक्के अनुदानावर टीनपत्राचे वाटप करण्यात येते़ ...
शेती उत्पादनात वाढ व्हावी, शेतीवर आधारित उद्योगातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावे यासाठी जिल्ह्यात ‘आत्मा’ अंतर्गत पुरुषांच्या शेतकरी बतचगटाची स्थापना केली गेली; पण बचतगटातील सदस्यांना ...
औरंगाबाद ते नागपूर ७६५ केव्ही लाईनचे काम महाराष्ट्र खासगी कंपनी नागपूरच्यावतीने केले जात आहे़ यासाठी आवश्यक टॉवर्स शेतात उभे करण्याचे कामही वेगाने सुरू आहे़ हे टॉवर उभारताना शेतकऱ्यांना योग्य ...