पुसद-वाशिम या वर्दळीच्या मार्गावरील खंडाळा घाटातील रस्त्याची खचलेली कडा गेल्या सहा महिन्यांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे... ...
माहूर येथील दत्त शिखर संस्थानच्या जमीन हस्तांतरण प्रकरणी अहवाल सादर करण्यात दारव्हा येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिरंगाई केली. ...
जिल्हा परिषदेत विषय समित्यांचे खाते वाटप आणि समितीच्या रिक्त जागेवर सदस्यांची नियुक्ती यासाठी आज सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ...
जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने तापाचे रुग्ण वाढत आहे. यामध्ये जुलै, आॅगस्ट, सप्टेंबर, आॅक्टोबर .. ...
ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभागातील दंत तंत्रज्ञास शुक्रवारी अनुक्रमे दहा हजार आणि एक हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ...
डॉलरच्या मजबुतीने मौल्यवान धातूंची मागणी कमजोर झाल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात आज सोने-चांदीचा भाव अनेक वर्षांनी नीचांकी पातळीवर गेला ...
फुड कार्पोरेशन आॅफ इंडिया वर्कर्स युनियनच्यावतीने एफसीआय सभागृहात कामगार, कर्मचारी मार्गदर्शन मेळावा पार पडला. ...
औद्योगिक वापरासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) उद्योगांना करण्यात येणा-या पाण्याच्या दरात २५ ते ३० टक्के कपात करण्याचा निर्णय उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी जाहीर केला ...
कचरा जमा करण्यासाठी शहरातील विविध भागात नगर परिषदेने वस्तीने कंटेनर ठेवण्यात आले आहे. ...
नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतीमालास योग्य हमीभाव मिळालाच पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांचा पेरणी प्रक्रियेपासून केलेला खर्चही निघणार नाही. ...