आजची शिक्षण पध्दती मुल्यविहीन असल्याने समाजातील युवक मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत असून त्यांच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. पूर्वी शिक्षणासह मुल्यांचे ज्ञान मिळत असे. ...
तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायत मधील मनरेगा अंतर्गत वृक्षसंगोपनाच्या कार्यक्रमातील कथीत गैरव्यवहाराची व ग्रामपंचायत च्या पाच वर्षाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी ...
विज्ञानाचा उपयोग केवळ मानवी जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी नाही तर जगाचे व मानवजातीचे कल्याण साध्य व्हावे याकरिता करण्याच्या दृष्टीकोनातून युनेस्कोने शांतता आणि विकासासाठी विज्ञान ...
रबी हंगामासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०७ महसूल मंडळे याकरिता अधिसूचित करण्यात आलेली आहेत. महसूल मंडळांची यादी तालुका कृषी अधिकारी ...
एका दाण्याचे दहा करणारा व्यवसाय म्हणजे शेती, असे म्हटल्या जाते; मात्र यंदाच्या खरीप हंगामात याऊलट चित्र वाढोणा येथे दिसून आले आहे. येथील शेतकऱ्याने पेरा करताना ६० किलो सोयाबीन पेरले. ...
जिल्ह्यातील ६८.४१ टक्के घरात शौचालय नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उघड्यावर शौचालयात जाण्याची वेळ कुटुंबीयांवर येत आहे. ...