भारत कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था कृषीवर अवलंबून आहे. आज कृषीवर आधारित असणारे शेतकरी शेती करायला तयार नाहीत. शेती राबताना खर्च अधिक आणि धानाला कमी भाव मिळत ...
बिलोली : आपला पती दुसरा विवाह करीत असल्याची कुणकुण लागताच नांदेडहून येवून विवाह थांबवण्यापूर्वीच पूर्ण झाल्याने पहिल्या पत्नीने बिलोली पोलिसांत सासरच्या मंडळीविरूद्ध तक्रार दिली़ ...
अदानी पॉवर महाराष्ट्र लिमीटेडच्या वतीने अदानी फाउंडेशनतर्फे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन यावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवसांच्या या कार्यक्रमात ...
विठ्ठल फुलारी , भोकर राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या अभियानात भोकर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयाला चांगलेच यश आले आहे़ ...
शहरातील अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. काही ठिकाणी गटारावरील झाकणं उघडी आहेत. आता पावसाळ्यात रस्त्यावर पाणी भरून खड्डे बुजतील. अशावेळी अनेक जण वाहनांसह या खड्ड्यात पडल्याशिवाय ...
सुनील चौरे , हदगाव हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात तुल्यबळ उमेदवारांमुळे काँग्रेसचे विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर यांना विधानसभेचा गड यंदा कठीणच असल्याचे दिसते. ...
खरीपाचा हंगाम लक्षात घेत जिल्हा मध्यवर्ती बँकेने या हंगामात कृषी कर्ज वाटपात आघाडी घेतली आहे. अवघ्या काही दिवसात बँकेने ८४.८० टक्के कृषी कर्जाचे वाटप केले आहे. बँकेला ठरवून देण्यात आलेल्या ...
हिंगोली : स्टिंग आॅपरेशन’ द्वारे उघडकिस आलेल्या प्रकाराचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरूवारी प्रसिद्ध केल्यानंतर ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त गरजू रुग्णास देण्यासंदर्भात केलेल्या आवाहना चांगला प्रतिसाद मिळाला ...
रेल्वे मंत्रालयाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्याचे आदेश बजावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वे विभागाने आमगाव येथील ...
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. ...