रेल्वे मंत्रालयाने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानकावरील एक्सप्रेस गाड्यांचा थांबा बंद करण्याचे आदेश बजावल्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वे विभागाने आमगाव येथील ...
शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. ...
अभिमन्यू कांबळे, हिंगोली विद्यालयीन जीवनापासूनच प्रशासकीय सेवेत जाण्याची मनाशी खुणगाठ बांधून कुठलाही क्लास न लावता औंढा नागनाथ येथील माजी गटविकास अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांना यश मिळाले आहे. ...
कुरूंदा : राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अप-डाऊन व दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करडी नजर ठेवण्यासाठी बायोमेट्रीक थम्ब मशीन बसविण्यात आली आहे. ...
भात रोवणीची जुनी पारंपरिक पद्धती अधिक खर्चाची व प्रचंड वेळ घालविणारी आहे. परिणामी या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना फायदा होतांना दिसून येत नाही. यामुळे कृषी विभागाने सार्वजनिक व ...
येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असल्याने नळामार्फत दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या ...
गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज व गडचिरोली या दोन नगर पालिका क्षेत्रात २९ इमारती धोकादायक असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील चार इमारती या अतिशय धोकादायक असल्याची माहिती ...
किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सन २०१३-१४ च्या धान खरेदीसाठी केंद्र शासनाने फेब्रुवारी २०१४ पर्यंत मुदत दिली होती. धान्य खरेदीची मुदत संपल्याने जिल्ह्यातील धान खरेदी थांबली होती. ...