सरकारकडून कामे करून घेण्याची जागरूकता जनतेत असायला हवी, असे सरसंघचालक यावेळी म्हणाले. शिवाजी महाराजांना सामान्य माणसांनी राजा केले. गुणवत्तापूर्ण समाज शासकाकडून कामे करवून घेऊ शकतो. ...
प्रत्येक स्त्रीला स्वयंपाक येतो. पण प्रत्येक स्त्री सुगरण असतेच असे नाही. पण लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर कायम ती आपल्या कुटुंबासाठी चविष्ट आणि रूचकर स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करीत असते असे म्हणतात. ...
मध्य नागपूरची लढाई लढण्यासाठी कॉँग्रेस असो वा भाजप. दोन्ही पक्षांना यावेळी ‘मध्यम’ मार्ग काढावा लागेल. हा ‘मध्यम’ मार्ग सध्याच्या राजकीय समीकरणामुळे पुढे आला आहे. ...
साक्षात मृत्यूच्या दारातून सावित्रीने सत्यवानाला खेचून आणले. सत्यवानाचा प्राण यम घेऊन निघाला, पण सावित्रीच्या तपापुढे साक्षात यमाचेही चालले नाही. त्यामुळेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची कामना ...
बोखारा नाल्यावरील अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने जागा असल्याचा खुलासा झाला आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांनी ...
नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कमालीची उदासीनता बाळगण्यात येत असल्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ज्या ठिकाणी नेहमीच चोऱ्या होतात तेथे एकही पोलीस ड्युटीला लावण्यात आलेला नसल्याचे ...
भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर, गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात झालेल्या वादळी पावसादरम्यान घरांच्या छतावरील कवेलू, टिनपत्रे उडून गेले. झाडे उन्मळून पडली ...