शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना शैक्षणिकदृष्ट्या परीपूर्ण करून स्वावलंबी शिक्षणाचे धडे देणाऱ्या कस्तुरबा गांधी कन्या शाळेला राज्यात अनेक ठिकाणी स्वत:च्या इमारती नाहीत. ...
राज्यातील भूमिहीन शेतमजूर आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी तसेच त्यांच्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या पाल्यांकरिता यंदा प्रभावीपणे आमआदमी विमा शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. ...
राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या ...
मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली ...