८ तालुक्यांना जिल्ह्यचा दर्जा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी जुनी असल्याने नव्या यादीत ब्रह्मपुरीचा जिल्हा यादीत समावेश करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. ...
भद्रावती तालुक्यातील आष्टा ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सुरू असून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी सरपंच विलास पडवे व तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रमोद खिरटकर यांंनी केला होता. ...
राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघे काही महिने उरले असतानाच जिल्हातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तीन विधानसभा मतदार संघावर आपला हक्क सांगितला आहे. तिकडे मुंबईत राकाँतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत ...
संजय तिपाले , बीड महावितरणने कृषीपंपांचे पाच कोटींचे वीजबिल माफ केले असून जिल्ह्यातील १४ हजार ९५३ शेतकरी त्यासाठी पात्र ठरले आहेत़ मात्र, निकष पूर्ण करताना शेतकऱ्यांची अक्षरश: दमछाक होऊ लागली आहे़ ...
येदरबुची, सुंदरटोला ग्रामपंचायत येथे १३ वर्षाअगोदर जलस्वराज अंतर्गत १ कोटी खर्च करुन नळ योजनेचे निर्माण कार्य केले. परंतु अजूनही नळ योजना सुरू झाली नसून जनता प्रतिक्षेत आहे. गावामध्ये पाणी टंकी, ...
माडगी येथील वैनगंगा नदीघाटावरील स्मशानशेड निरुपयोगी ठरला असून येथे जाण्यास सुरळीत व सुरक्षित रस्ताच नाही. स्टेशनटोली (दे) येथील स्मशानशेड सुमारे दीड वर्षापूर्वी तयार झाला. ...
शालेय पोषण आहारात मुख्याध्यापकाने हयगय केल्याचा आरोप आहे. हा प्रकार लाखनी येथील समर्थ विद्यालयातील असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी किशोर कुथे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...