राज्यात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने फेल आले आहेत. या कंपन्यांचे २५० क्विंटल बियाणे परत करण्यात आले असून त्यांच्या विरोधात खटला भरण्याच्या ...
मेळघाटातील ढाकणा परिक्षेत्रात वाघिणीची शिकारप्रकरणीचा विदर्भातील पहिला निकाल येथील न्यायालयाने आज बुधवारी दिला. यात तिघांना पाच वर्षे सक्तमजुरी व रोख दंडाची शिक्षा सुनावली ...
औरंगाबाद : महापालिकेने ९९ वॉर्डांमध्ये घेतलेल्या आजपर्यंतच्या हातपंपांपैकी १५ टक्के हातपंप आटल्याची, तर २० टक्के पंप आपोआप बुजल्याची माहिती पुढे आली आहे. ...