सध्या जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीचे आजार फोफावले आहेत. स्वच्छतेबाबत बाळगलेली उदासीनता यासाठी कारणीभूत आहे. चंद्रपूरसारख्या शहरात महानगरपालिका अस्तित्वात ...
जिल्हयात धान मळणी सुरु आहे. शेतकरी धान विक्रीकरिता शासकीय धान खरेदी केंद्राच्या शोधात आहेत. त्यामुळे त्वरित धान खरेदी केंद्र सुुर करण्यातयावे, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना खासगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ग्रामीण दलित वस्ती पाणी ...
तालुक्यातील जांभळी सडक येथील शेतकऱ्यांच्या शेतीला गुढरी जलाशयाचे पाणी मिळाले नाही. परिणामी या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर ...
जागतिक मधुमेह संस्था यांच्या आकडेवारीनुसार जगामध्ये ३८२ दशलक्ष लोक हे मधुमेहामुळे पिडीत आहेत. २०३५ पर्यंत ५९२ दशलक्ष लोक किंवा दहा व्यक्तीमागे एक लोकांना मधुमेह होण्याची शक्यता आहे. ...
येथील पंचायत समितीच्या सभागृहात दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या मासीक सभेत अनके विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची वारंवार गैरहजर राहत असल्याने जनतेचे प्रश्न सोडविण्यास मोठी ...
तालुक्याीतल वांगी येथे शिक्षकांच्या मागणीसाठी पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच पाठविले नाही. त्यामुळे आज विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. जोपर्यंत शिक्षकांची पूर्तता होणार नाही, ...
नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सामान्य प्रसुती होणार असल्याचे सांगून एका स्त्रीरोगतज्ज्ञ महिला डॉक्टरने त्या रुग्णाला प्रसूतीसाठी वाट पाहण्यासाठी सांगितले. परंतु महिलेच्या वेदना ...
एरवी संसाराच्या रहाटगाडग्यात अडकलेल्या गृहिणींना लोकमत सखीमंचच्या पुढाकाराने आयोजित ‘साहस सहली’च्या माध्यमातून जंगल सफारीचा आनंद घेण्याचा योग आला. दोन दिवसांच्या या ...