2-जी घोटाळा आणि कोळसा घोटाळा झालाच नाही. हे भाजपाने काँग्रेसच्या विरोधात रचलेले एक षड्यंत्र होते आणि या षड्यंत्रचा पर्दाफाश माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद लवकरच करणार आहेत. ...
नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, वर्धा जिल्हा आणि मैत्री साधना प्रतिष्ठान यांच्या द्वारे आयोजित दारूबंदी महिला मंडळ सन्मान सोहळयाचे आयोजन वर्धा शहरानजिकच्या ... ...
आर्वी नाका झोपडपट्टी परिसरातील रूपेश मुळेच्या हत्येची चौकशी करून मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीला घेऊन विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. ...
आर्वी विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने आमदार अमर काळे यांच्या विधानसभा निलबंन कारवाईच्या पार्श्वभूमीवर शहरातून युवक काँग्रेसच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. ...