यावर्षी दुबार, तिबार पेरणी करूनही सोयाबीनला उतारी नाही व दरही नाही. त्यामुळे रोखीचे समजले जाणारे कापूस उत्पादन बऱ्यापैकी होत आहे. परंतु सध्या कापसाला अत्यल्प दर मिळत असल्याने ...
शासनाच्या दुर्लक्षामुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे दिघोरीतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे तीन तेरा वाजले असून पशुपालकांना नाईलाजास्तव खासगी डॉक्टरांकडून महागडी सेवा घ्यावी लागत आहे. ...
महाराष्ट्रात जातीय अत्याचाराला प्रतिबंध घालणार व मागासवर्गीयावर यापुढे अन्याय-अत्याचार होऊ देणार नाही, जवखेडा येथील दलित हत्याकांडातील आरोपींना २४ तासात अटक होणार असल्याचे प्रतिपादन, ...
चारगाव येथे वैनगंगा नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून गावाबाहेरील शेतात नियमबाह्य रेतीचे मोठे डम्पींग केंद्र तयार करण्यात आले होते. तेथून रेतीची उचल करून राजरोसपणे गोरखधंदा मागील ...
सरकारी मूकबधिर विद्यालयाचे स्ट्रक्चरल व सेफ्टी ऑडिट करण्यासाठी आगाऊ रक्कम भरून सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या दीड वर्षात मुहूर्त सापडलेला नाही. ...
आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देऊन शासनस्तरावर अनेक सवलती उपलब्ध असल्या तरी स्वस्त धान्य दुकानातील शिधापत्रिकेबाबत असे जोडपे जिल्हा प्रशासनाच्या लेखी उपेक्षित होते. ...
शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीघाटावर वाढलेली झाडे-झुडपे व अस्वच्छता बघून अंत्ययात्रेत येणाऱ्या आप्तांनाही वेदना होत होत्या. मात्र, त्यावर उपाययोजना करण्यासाठी कुणीही धजावला नाही. ...
धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात किडींचा प्रादुर्भाव आणि निर्सगाच्या प्रकोपामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने खरीप पिकांची ...