आदिवासी विकास विभागाच्या धर्तीवर समाज कल्याण विभागामध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्थापन करावी, या मागणीसाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटना ...
राहुरी : नगर-मनमाड राज्यमार्गावर राहुरी फॅक्टरी नजीक आरामबस ट्रेलरवर धडकल्याने झालेल्या अपघातात दोन ठार, तर २५ जण जखमी झाले़ जखमींवर लोणी येथील प्रवरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ...
चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचा विकास साधायचा असेल तर नागभीड- नागपूर ही ब्रॉडगेज रेल्वे लाईन आणि वडसा गडचिरोली हा नवीन रेल्वे मार्ग होणे गरजेचे आहे आणि हे दोन्ही मार्ग पूर्ण झाल्याशिवाय ...
गतवर्षी पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर केली. परंतु, त्यामध्येही कृषी अधिकारी व तलाठी यांनी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या स्वरूपात मदत दिली. ...
अहमदनगर: कामगारांनी पगारवाढीची मागणी केल्याने निर्माण झालेल्या वादातून अरविंद फुटवेअर कंपनीने सोमवारी सकाळी कामगारांना कामावर हजर करून घेण्यास नकार दिला़ ...
वर्धा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेले वरोरा तालुक्यातील खांबाडा गावात देशी व विदेशी दारु दुकान नव्याने सुरू करण्याकरिता ग्रामसभेत विरोध करण्यात आला. यााबाबत ठरावही ग्रामसभेने घेतला. ...
महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा ...
नेवासा : राज्यात शिस्तप्रिय समजल्या जाणाऱ्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड दिंडीचे सोमवारी (दि़२३) सायंकाळी संत ज्ञानेश्वरांच्या पुण्यभूमीत आगमन झाले. आषाढी वारीतील पहिला रिंगण सोहळा ...