२० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी पाऊस बरसल्याने वडाळीतील नर्सरीच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. पावसामुळे सोकण्याच्या स्थितीत रोपटे पुन्हा पल्लवीत झाले आहे. या पावसामुळे ...
श्रीगोंदा : महायुतीकडे रासपने १०-१२ जागा मागितल्या आहेत. श्रीगोंद्याच्या जागेवरील हक्क रासप सोडणार नाही, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला आहे. ...
जैनधर्मियांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी तथा दक्षिण भारताचे शिखर मेंढागिरी सध्या नैसर्गिक सौंदर्याने बहरले आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत नैसर्र्गिक सौंदर्याची मुक्तागिरीवर मुक्तपणे उधळण सुुरु आहे. ...
महापालिकेत सप्टेंबर महिन्यात महापौरपदाची निवडणूक होणार आहे. सर्वसाधारण महिला राखीव प्रवर्गाकरिता महापौरपद आरक्षित आहे. त्यामुळे बहुतांश महिला नगरसेविका महापौरपदी आरुढ ...
पावसाअभावी अमरावती जिल्ह्यातील खरिपाची पीकस्थिती भयावह झाली आहे. २७ जुलैनंतर थेट १९ व २० आॅगस्ट रोजी पावसाच्या तुरळक सरी बरसल्याने पिकांना काही प्रमाणात संजीवनी मिळाली. ...
अहमदनगर : यंदा अकोले वगळता सर्व तालुक्यांत ५० टक्केही पाऊस पडला नाही़ त्यामुळे टंचाईची भीषण स्थिती निर्माण झाली असून, जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढावले आहे़ ...