रत्नागिरी जिल्ह्यातील आंबगाव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीवर तिच्या वर्गमित्रानेच चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली. ...
जीत बहादूर २०१२ मध्येच त्याच्या कुटुंबाला भेटला असून जीतने फेसबुकवर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटोही टाकले होते असे समोर येत आहे. ...
संसदेत विरोधकांना बोलू दिले जात नसून संसदेत फक्त एका व्यक्तीचाच आवाज ऐकला जातो असा सणसणीत टोला राहुल गांधींनी लगावला आहे. ...
चाचा चौधरी आणि साबू या कार्टून कॅरेक्टरद्वारे बच्चेकंपनींना खदखदून हसवणारे व्यंगचित्रकार प्राण यांचे बुधवारी सकाळी निधन झाले. ...
नारायण राणेंनी आपल्या दोन बछड्यांसह प्रथम शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. अलीकडे ते भाजपामध्ये जाणार, अशा वावड्या उठल्या. ...
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांचे निधन झाले. ...
बंडाचे निशाण फडकविणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणो यांनी अखेर माघार घेतली असून, राजीनामा मागे घेत काँग्रेस पक्षातच कायम राहण्याचा निर्णय त्यांनी आज जाहीर केला. ...
मुंबईकरांसाठी एक खूशखबर असून, आता त्यांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तीन तलाव ओसंडून वाहू लागले आहेत़ ...
रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब आणि पोलीस खात्यासह इतर शासकीय वाहनांना असलेले सायरन किंवा मल्टीटोन हॉर्न रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये वाजविण्यावर र्निबध घालण्यात आले आहेत. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी आज, मंगळवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. केसरकरांमुळे महाराष्ट्राचे प्रवेशद्वार भगवे झाले आहे. ...