पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर डोंगर कोसळल्याने दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला. संपूर्ण गावचं गडप झाल्याची घटना धक्कादायक तर आहेच परंतु आपल्यालाही अनेक गोष्टी शिकविणारीही आहे. ...
लोकसभा निवडणुकीत प्रचारात आपण कमी पडलो. सभांना गर्दी होत होती, लोक प्रतिसाद देत होते, मात्र निकालात चित्र उलटेच झाले. आमचे दिल्लीतील दुकान बंद झाले. आता मुंबईवाल्यांनो तुमचे ...
प्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) नियमानुसार स्कूल बस व व्हॅनमध्ये बदल करण्यात बऱ्याच प्रमाणात यश मिळाले आहे, परंतु मुख्य मुद्याकडे अद्यापही दुर्लक्षच झाले आहे. या सर्वच वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा ...
लोकसभेतील पराभव अनपेक्षित अन् धक्कादायक होता. मोदींनी देशाला खोटी स्वप्ने दाखविली. भुरळ टाकळी. जनता फसली. आता लोकांना वास्तवाची जाणीव होऊ लागली आहे. कुठे आहेत अच्छे दिन, ...
स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) न भरणाऱ्या सुपारी व्यापाऱ्याच्या कळमना मार्केट परिसरातील सात गोदामांवर एलबीटी विभागाच्या सात पथकांनी सोमवारी धाडी घातल्या. येथून आक्षेपार्ह रेकॉर्ड ...
प्रत्येक पिढीसमोरील समस्या व आव्हाने निरनिराळी असतात. या समस्यांचे निवारण योग्य नियोजन व सुयोग्य बुद्धिमत्तेतून होणे सहज शक्य आहे. त्याकरिता एकीकरण, जागतिक योग्यता ...
जिल्हा परिषदेकडील महाराष्ट्र विकास सेवेतील वर्ग २ च्या ९६ सहायक गट विकास अधिकाऱ्यांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी अशा वर्ग -१ (क्लास वन) पदावर पदोन्नती ...
रामदेवबाबा टेकडी परिसर शहरातील एक सुंदर परिसर म्हणून ओळखला जातो. किमान दीडशे फुट उंच असलेली ही टेकडी (पहाड) विस्तीर्ण परिसरात पसरलेले आहे. यावर एक अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. ...