वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नाही, कोणतेही प्रशिक्षण नाही, केवळ डॉक्टरसारखी पेटी हातात घेऊन गावोगावी फिरणाऱ्या बोगस डॉक्टरांनी रुग्णांचा जीव धोक्यात आणला आहे. एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरासारखे ...
मागील वर्षी झालेली अतिवृष्टी आणि गारपीट यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांना यंदा लांबलेल्या पावसामुळे दुबार व तिबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पेरणीनंतर अनेक ठिकाणी बियाणेसुद्धा उगवले नाही. ...
येथील ग्रामीण रूग्णालयाच्या गोदामगध्ये हजारो रूपयांच्या कालबाह्य औषधी अस्ताव्यस्त पडून असल्याचे उघड झाले. ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांनी कसे ग्रासले, याचा पाढाच येथे नव्याने ...
जिल्ह्यात नव्यानेच उदयास आलेल्या नेर-नबाबपूर नगरपरिषदेचा विकास आराखडा तयार केला जात आहे. यासाठी २०११ मध्येच स्थानिक नियोजन प्राधिकरण स्थापन करण्यात आले. ...
अहमदनगर : एमआयआरसी येथे झालेल्या शानदार दीक्षांत संचलनात ६४ जवान देशसेवेची शपथ घेत सैन्यदलात दाखल झाले. हे जवान आता देशाच्या विविध भागात पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होतील. ...
एरव्ही वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांच्या रोषाला वीज वितरणचे कर्मचारी बळी पडतात. मात्र यवतमाळातील भोसा नाका परिसरात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेलेल्या तीन कर्मचाऱ्यांना ...
जिल्ह्याची ओळख ही आमदारांचा जिल्हा म्हणून निर्माण झाली आहे. सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील हेवीवेट आमदार येथे आहे. विधानसभे इतकेच विधान ...
शतकाचा इतिहास असलेली आणि सर्वसामान्यांचा गरीबरथ ठरलेली शकुंतला अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. क्लिक अॅन्ड निक्सन कंपनीसोबत असलेला करार संपल्याने शकुंतला यवतमाळकरांवर रुसली आहे. ...