राहुरी : आदिवासी नेत्यांचे पुतळे जाळणाऱ्यांवर अॅट्रॉसिटी कायद्याने गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
पुलगाव ते आमला रेल्वे मार्गाचा सर्व्हे १९९७ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री रामविलास पासवान यांच्या आदेशाने झाला होता. या मार्गाचे पुन्हा निरीक्षण करून या मार्गाचा पुढील रेल्वे ...
अहमदनगर : येथील श्री श्रमिक बालाजी मंदिर ब्रम्होत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री बालाजी कल्याणम् सोहळ्यानिमित्त सव्वा रुपयात तेरा जोडप्यांचे सामुदायिक विवाह करण्यात आले़ ...
शासनाने प्रलंबित समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनेच्यावतीने १ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे शासकीय कार्यालये ओस ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सामुदायिक प्रार्थनेची नित्य योजना आखली. यातूनच ग्राम जागृतीची चळवळ उभी झाली. या चळवळीतून निर्माण होणारी शक्तीच गावागावात सत्कर्माची भक्ती समजावी. ...
२४ वर्षांपूर्वी साहूर येथील मंजुळा (जाम) नदीला आलेल्या महापुरात ३६ पूरग्रस्तांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे ...
फेरफार नमुना नसलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सपशेल नकार दिला जात आहे़ बँकांच्या या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत आहे़ बँकांना निर्देश देत शेतकऱ्यांना कर्ज ...
गावातील तंटे गावात मिटावेत, शांतता प्रस्थापित होऊन गावे समृद्ध व्हावीत यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम हाती घेतली़ २००७ मध्ये सुरू झालेले हे अभियान काही ...