काही निर्णय तांत्रिकदृष्ट्या योग्य असले, तरीही ते व्यापक राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून तपासून पाहणे गरजेचे असते. विरोधी पक्षनेतेपद असायला हवे, हे सर्वोच्च न्यायालयाचे मत त्यामुळेच गांभीर्याने घ्यावे असे आहे. निकोप लोकशाहीसाठी विरोधी पक्षनेतेपद अत्यंत ...
‘तव स्मरण सदा स्फूर्तिदायी ठरो’ असं म्हटलं जातं. भारतातील ऋषिपरंपरा आपल्याला प्रेरणादायी आहेच; परंतु तरीसुद्धा जगभरचे हे देशोदेशींचे गुरुजीसुद्धा जगाला मार्गदर्शक आहेत. कोणत्याही देशातले शिक्षक भाषा, सीमांच्या रेषा ओलांडून प्रेरणा द्यायला सर्मथ आहेत. ...
चित्र दाखवून वाघाची ओळख करून द्यावी लागेल अशी स्थिती काही वर्षांपूर्वी भारतात उद्भवली होती. त्यानंतर सुरू झालेल्या ‘वाघ वाचवा’ मोहिमेला मात्र आता चांगले यश मिळालेलं दिसतं आहे. वाघांची संख्या चक्क दुप्पट झाल्याचे व्याघ्रगणनेच्या ताज्या अहवालातून दिसून ...
जम्मू- काश्मीरमधील कूपवाड जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून आणखी एक जण जखणी झाला आहे. ...
पंकजसिंग या गृहमंत्री राजनाथसिंगांच्या चिरंजीवांना १५ दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यालयात बोलावून ‘समज’ दिल्याची ‘अफवा’ राजधानीत व साऱ्या उत्तर प्रदेशात लोकांच्या तोंडी आहे ...