जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पाऊस पडला. आॅगस्ट महिना संपत आला तरी पावसाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकही हैराण झाले होते. मात्र गणरायाचे आगमन होताच वरूणराजाही सक्रिय झाला आहे. ...
शेवगाव : मुलींच्या शालेय जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातून शेवगाव, १७ वर्षे वयोगटातून कर्जत तर १९ वर्षे वयोगटातून नगर तालुका संघाने अजिंक्यपद पटकावले. ...
१२ वी चे वर्ष हे आयुष्यातील अत्यंत महत्वाचे वर्ष असून करिअरचा तो पाया आहे. त्यामुळे करिअरला दिशा देणाऱ्या या महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येय प्राप्तीकरिता ...
प्रत्येकाने समाजाचे हित जोपासायला हवे. समाजाच्या उत्थाणासाठी संघर्ष करण्याची गरज पडल्यास सर्वांची गरज असते. त्यामुळे जाती - पोटजातीचा भेदभाव न ठेवता माळी समाजबांधवांनी एकजूट व्हावे, ...
जिल्हा पोलिसांनी जवाहरनगर, मोहाडी, कारधा, सिहोरा, आंधळगाव, गोबरवाही, साकोली, लाखणी, पालांदूर, पवनी, अड्याळ व लाखांदूर परिसरात सुरू असलेल्या दारू व जुगार अड्ड्यांवर छापे घातले. ...
सराफा व्यापारी संजय सोनी (रानपुरा), त्यांची पत्नी पुनम व मुलगा द्रुमिल यांच्या हत्याप्रकरणातील सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र तयार करताना सबळ पुरावे कसे गोळा करावे याबाबत विशेष सरकारी ...
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शिक्षक दिनाचे औचित्य साधून देशभरच्या शाळामधील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. या वेळी विद्यार्थ्यांना थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी ...