आघाडी सरकारने लोकहिताची बरीच कामे केली आहेत. जनहिताचे निर्णय घेतले आहे. येत्या निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी शहरात काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन वित्त ...
ग्रामीण भागात ग्रामस्थ, महिला अद्याप रस्त्याच्या कडेलाच शौचाला जात असल्याने ग्रामीण भागातील रस्तेच शौचालय बनल्याचे चित्र दिसून येत आहे़ परिणामी निर्मल भारत अभियान योजनेचा पूर्णपणे ...
पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या हिताची नसून फसवणूक करणारी योजना असल्याची ओड शेतकरी करीत आहे. अधिकारी, शासन व विमा कंपनीने मिळवून पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ...
पावसाळा संपायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पाऊसही चांगला झाला आहे. परंतु नेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत वृक्ष लागवडीला खो दिला असल्याने शासनाच्या ...
लैंगिक अत्याचारामध्ये पीडित महिला व बालकांना अर्थसहायक व पुनर्वसनासाठी मनोधैर्य ही योजना राज्यात अंमलात आली. या योजनेंतर्गत पीडितांना तातडीने आधार मिळण्यासाठी व मानसिक ...
वाहन चोरीच्या वाढत्या घटनांनी वाहनमालक नव्हे तर पोलिसही बेजार झाले आहेत. एकतर चोरटा सापडतो तर कबुली देत नाही. कबुली दिली तर वाहन सुस्थितीत हाती लागत नाही. इकडे चोरीच्या घटनांचा वाढता ...
सन २०१३ च्या खरिपातील पीक विम्यापोटी जिल्ह्याला ३४ कोटी ६८ लाख ६८ हजार १७० रुपये प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रक्कम जिल्ह्याला मिळाली. राज्यासाठी एकूण ८४ कोटी रुपये मिळाले आहे. ...
जिल्ह्यात गेल्या ४८ तासांपासून पाऊस नॉनस्टॉप बरसत असून नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे. बाभूळगाव तालुक्यातील रेणापूरला सोमवारी पहाटे पुराचा तडाखा बसला असून १८ घरांची पडझड झाली आहे. ...