म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Acidity Home Remedies: आजकाल तर जेवण झाल्यावर अॅसिडिटी होणं अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तुम्हाला सुद्धा काही खाल्ल्यावर अॅसिडिटी होत असेल तर डॉक्टरांनी यावर एक सोपा उपाय सांगितला आहे. ...
पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील सिंघेवाला गावात गुरुवारी रात्री १:३० वाजता फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे ...
काळुंद्रे (ता. शिराळा) येथील मधुकर यशवंत उबाळे यांनी चार गुंठ्यांमध्ये देशी भेंडी व गवारी लागवड केली आहे. दोनच महिन्यांत भेंडी व गवार पीक जोमात येण्यास सुरुवात झाली आहे. ...
कोकण वगळता मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता नसून पुढील दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. त्यानंतर पावसाचा जोर आणखी कमी होत जाईल. ...
Agriculture News : शाश्वत शेतीसाठी केवळ प्रयोगशाळेत नव्हे, तर शेतात प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मानही तितकाच महत्त्वाचा आहे. राज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांना 'कृषी संशोधक' (Agricultural Researcher) म्हणून मान्यता देण्याची योजना लवकरच राबविण्यात येण ...
प्राची पिसाटने स्क्रीनशॉट व्हायरल केल्यानंतर सुदेश म्हशिलकर यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता प्राचीने पुन्हा पोस्ट करत माफी मागण्यास सांगितलं आहे. ...
Revanth Reddy And Narendra Modi : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आणि पाकिस्तानसोबतच्या संघर्षाचा सामना करण्यामध्ये त्यांच्याकडे धाडस, रणनीती आणि पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं ...