शासनाने कोट्यावधी रूपये खर्च करत सुरू केलेली शालेय पोषण आहार योजना आवश्यक त्या प्रमाणात गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे शासनाने केलेल्या एका पाहणीत स्पष्ट झाले आहे. ...
नियम कितीही कडक असले तरीही चोरी करणारे त्या नियमांना तिलांजली देण्याच्या योजना बनवितात. सध्या वाळू माफीयांनी मॅजीकपेनच्या सहाय्याने महसूल विभागाला लाखो रूपयांची चपराक देणे सुरू केले आहे. ...
जिल्हयातील सुमारे २ हजार ५०६ अंगणवाडी केंद्रात शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब बालकांना दिला जाणाऱ्या गणवेश वितरण धोरणाबाबतचे नियोजन मागील १० वर्षापासुन कोलमडले आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध लेखा शीर्षनिहाय सुमारे तीन कोटी रूपयांच्या प्रस्तावित विकास कामांना जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी न मिळाल्याने विकास ...
चांदूरबाजार तालुक्यात कारंजा (बहिरम) येथे पिता-पुत्राच्या भांडणात मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाच्या डोक्यावर लोखंडी घन मारुन हत्या केल्याप्रकरणी आरोपीला अचलपूर येथील अतिरिक्त ...
वार्षिक सवलत कार्ड योजनेचा लाभ आता चार सदस्यीय कुटुंबालाही देण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ५०० रूपयांच्या मोबदल्यात वर्षभर दहा टक्के सवलत दरात संबंधितांना एसटीतून ...
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश पूर्व परीक्षेची वेबसाईट हॅक करुन बिहार येथील बी-टेकच्या विद्यार्थ्यांनी हायटेक प्लॅन तयार करुन अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक केली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय ...
संत्रा पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांना दरदिवसाच्या हवामानातील बदलाची माहिती देण्याचा प्रकल्प वरुड तालुक्यात उभारला जात आहे. ...