वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘जनमंच’ संघटनेच्या पुढाकाराने आयोजित विदर्भ मुक्ती यात्रेचा रविवारी दीक्षाभूमी येथे समारोप झाला. २० तारखेला बुलडाणा येथील सिंदखेड राजा येथून ...
देशात एकूण सात कोटी मतिमंद मुले आहेत. आईवडिलांनी वाऱ्यावर सोडल्यामुळे त्यांचा कुणीच वाली नाही. अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्याची आवश्यकता आहे. ...
ऐन सणासुदीच्या तोंडावर महागाईने उच्छाद मांडला असून, ६० ते ८० रुपये किलो दराने विकल्या जाणाऱ्या सांभार आणि हिरव्या मिरचीने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ...
नियमित मंदिरात गेल्याने, तासन्तास देवाची पूजा केल्याने, देवाला सुवासिक पदार्थाचा नैवेद्य दिल्याने, सोन्याचांदीचा मुकुट अर्पण केल्याने, देव पावत नाही. देवाला शोधायचे असेल तर असहाय्य, ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातच जनतेच्या सर्वांगीण विकासाची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. परंतु संविधानाची अंमलबजावणी या देशात अद्यापही झाली नाही, ही शोकांतिका आहे. ...
तालुक्यात जिल्हापरिषद विभागातील पंचायत समिती व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या शासकीय विकासकामांच्या पाट्या गायब होताना दिसत आहेत ...