विरूद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दोनजण जागीच ठार झाले. ही घटना १० आॅक्टोबरच्या रात्री १० वाजताच्या सुमारास कोंढा फाट्याजवळ घडली. ...
राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहे. दिवाळी लक्षात घेता पुणे-चंद्रपूर बससेवा १८ आॅक्टोबरपासून सुरु करण्यात येणार असल्याने आता पुणे येथील ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक आयोग विविध प्रयोग करीत आहे. मात्र, निवडणुकीच्या कामात कार्यरत शासकीय कर्मचारीच मतदान करीत नसल्याची बाब अनेकदा समोर आली आहे. ...
तब्बल ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८४ मध्ये स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या शहरात आल्या होत्या. त्यानंतर तब्बल ३० वर्षानंतर त्यांच्या स्नुषा सोनिया गांधी शनिवारी ब्रह्मपुरीत आल्या. त्यांच्या आगमनाच्या ...
हमखास चांगली कमाई होत असल्याने नाका कामगारांचा कल निवडणूक प्रचाराकडे वाढला आहे. याचा परिणाम मात्र नाका ओस पडून मजुरांचा तुटवडा निर्माण होण्यात झाला आहे. ...
परिसरातील पालोरा व मोहगाव येथील तलाठ्यांची पदे रिक्त आहे. पालोरा वगळता देव्हाडा, मोहगाव, करडी, मुंढरी येथील तलाठी कार्यालय किरायाच्या घरात आहेत. स्वत:चे कार्यालय किंवा जमीनही नाही. ...
भंडारा व गोंदिया जिल्हयात नियमाची पायमल्ली होत असून महाराष्ट्र सरकारनी कर्मचाऱ्यांना आपल्या मुख्यालयी राहणे बंधनकारक केले असतांना शहरी व ग्रामीण भागात असेच प्रकार सुर ुआहेत. ...
वरठी-पांढराबोडी रस्ता अतिक्रमणामुळे बंद करण्यात आला. सदर रस्ता बंद झाल्यामुळे वरठी, सिरसी व पांढराबोडी येथील विद्यार्थी, शेतकरी, शेतमजूर व गावकऱ्यांना त्रास होत आहे. यासंदर्भात ...