दुषित पाणी पिल्याने गॅस्ट्रो, हगवण, साथीचे आजार होण्याची भीती असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी शुद्ध करुन प्यावे, यासाठी आरोग्य विभागाकडून जनजागृती सुरु आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा ...
स्पर्धेच्या युगात वावरत असताना संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. संगणकाच्या माध्यमातून जग जवळ येत आहेत म्हणून राज्यातील युवकांना संगणक क्षेत्रात संधी द्यावे, असे प्रतिपादन ...
येथील पंचायत समिती कृषि विभागाकडे असलेल्या संपूर्ण शेतकरी हिताच्या महत्वपूर्ण योजना तालुका कृषि विभागाकडे शासनाने वर्ग करण्यात आले. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. ...
मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेतील विकास कामाचे देयक देतांना माजी अध्यक्षांच्या बनावट स्वाक्षरीने धनादेश वटविण्यात आले आहे. या प्रकरणी माजी अध्यक्ष नोकेश्वर ...
हिंदू म्हणजे एक वैभवशाली संस्कृती व उत्तम आयुष्य जगण्याची जीवनपद्धती होय. अशा या संस्कृतीचे व जीवन पद्धतीचे नव्या पिढीला महत्त्व कळावे, हिंदू जीवनमुल्यांची पुर्नस्थापना व्हावी ...
उन्हाळी धानपिक डौलात उभे असण्याच्या काळात ग्रामीण क्षेत्रातील शेतकऱ्यांवर भार नियमनाची कुऱ्हाड कोसळली आहे. कुठे १६ तर कुठे ४ तासांचे भारनियमन करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना ...
देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत निर्मल भारत करण्यासाठी गावागावात वैयक्तीक शौचालये बांधण्याची योजना राबविण्यात येत आहे. मात्र साकोली ...