वाढत्या सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकरिता मुंबईत कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी) केंद्र आणि सायबर गुन्ह्यांसाठी स्वतंत्र न्यायालय स्थापन ...
संघ परिवारातील हिंदुत्ववादी संघटनांनी हाती घेतलेल्या ‘घर वापसी’ कार्यक्रमांमुळे देशभर वादळ उठलेले असताना महाराष्ट्रात गेल्या सहा वर्षांत तब्बल २६ हजार ५३७ व्यक्तींनी धर्मांतर ...
सुट्या सिगारेटच्या विक्रीवर बंदी आणण्यासह तंबाखू खरेदीसाठी सध्या असलेली किमान वयाची मर्यादा १८ वरून २१ वर्षे करण्यासाठी सरकारने धूम्रपानविरोधी कायद्यात कठोर बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे ...
मोदी सरकार म्हणजे ‘आॅर्डिनन्स राज’ असे संबोधत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी वहहुकूमाआड लोकशाही मूल्यांचे उल्लंघन होत असल्याची तसेच राष्ट्रीयीकरणाच्या मूळ उद्देशाचा पराभव झाल्याची टीका केली ...
बेस्टचा प्रवासही महागणार आहे. आर्थिक संकटाचे खापर आतापर्यंत काँग्रेस सरकारवर फोडणा-या शिवसेना - भाजपा महायुतीने राज्यात सत्तेवर येताच कानावर हात ठेवले आहेत़ ...
माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालयातील २४ मुलांना माध्यान्ह भोजनासाठी देण्यात येणाऱ्या खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान घडली. ...