बालकांना अत्यावश्यक सेवा आणि सुविधा पुरविणाऱ्या संस्थांचे बळकटीकरण, बालसंरक्षणाविषयी जागृती, बालकांवरील अन्याय व अत्याचाराला आळा घालणे याच बरोबर बाल हक्क कायद्याची ...
डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली असली तरी सर्वसामान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयांनी पुर्वीचे वाहतूक दर कायम ठेवले आहे. ...
आधारभूत धान खरेदी केंद्राला धान विक्री केलेल्या धानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांना येरझाऱ्या घालाव्या लागत आहे. सात दिवसाच्या आत चुकारे देण्याची शासनाचे नियम आहे. ...
सन २०१३ मध्ये अतिवृष्टीने खरीप पिकांची नुकसान झाल्यानंतर राज्य शासनाने भंडारा जिल्ह्यातील २ लाख २२ हजार ६८३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र केले़ शासनाने पाठविलेल्या निधीतून ...
ऐतिहासिक आंबागड किल्ल्या शेजारील तलाव परिसरातून मागील अनेक महिण्यापासून गौण खनिज (गिट्टी) चे अवैध उत्खनन राजरोसपणे सुरु आहे. शासनाने पर्यटनस्थळ म्हणून या ...
रायगड जिल्हा परिषद, कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने नावडे येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनात विविध कृषीविषयक योजना, वस्तू अवजारे ठेवण्यात आली होती, ...
सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पाणी पुरवठा होत असलेल्या जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सहजतेने कुणीही या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करू शकतो. संताजी वॉर्डातील व शास्त्रीनगर ...
समाजकल्याण विभागाने मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्तीच्या यादीत कचरा वेचणाऱ्या आणि तत्सम व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. मात्र शिष्यवृत्तीसाठी कचरा वेचण्याच्या ...
आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करणाऱ्या शिक्षण क्षेत्रात छाप पाडणाऱ्या राज्य अथवा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षकांना आता ५० हजारांवर वेतन मिळणार आहे. सन २००६ पासून ...
देशासमोर युवकांची बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न ही मोठी समस्या उभी आहे. भष्ट्राचार या व्यवस्थेपासून सामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यामुळे आता स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींनी राजकारणात येणे ...